गमत अशी की एकाच वेळी जखमा आणि सुखे दोघानाही जुनं करण्याची दैवी ताकद फक्त वेळेतच आहे.तरीही इंग्रजांसारख्या महामंड तितक्याच विद्वान लोकांनीही वेळेचे मंदिर कोठेच बांधले नाही, पण ते मोठे घडयाळ प्रसिध्द करून ठेवलं. ज्यांच्या साम्राज्यात सूर्यास्त कधी होत नसे त्यांनीही का असे केले असावे? आजचा प्रत्येक तरुण जो देवळापुढे रांगा लावून उभा आहे त्याने या वेळेच्या देवाला नक्कीच सोडले नसते. निदान एखादा क्षण त्याने रोज यावर विचार केला असता. कदाचित गुहेतले आपले पूर्वज खूप विचारी होते असे मानले तर याला एक दुसरीही बाजू असू शकते
* संजय माळी
* संजय माळी
No comments:
Post a Comment